Posts

Showing posts from January, 2018
महात्मा फुले कोण होते.          अशी एक घटना 15 व्या शतकात घडली गेली ज्या घटनेमुळे बहुजनांच कल्याण झालं एक माणूस जो जातीने क्षत्रिय माळी होता आपल्या ब्राम्हण मित्राच्या आग्रहाने लग्नसमारंभात गेला, नवरा मुलगा नवरीकडे वर्हाडी मंडळी साहित मिरवीत जात होता त्या मिरवणुकीत ब्राम्हण बायका, पुरुष आणि मूल देखील होती, त्या ठिकाणी इतर जातीचे लोक क्वचितच होते तो व्यक्ती त्या मिरवणुकीतील मंडळी सोबत चालत होता. कोणत्याही प्रकारची त्याला कल्पना नव्हती की आता आपल्या सोबत काय होणार आहे ते तितक्यात ब्राम्हनाचा ज्वलंत अभिमान बाळगणाऱ्या काही सनातनी ब्राम्हणांनी त्याला ओळखले.      ब्राम्हण भुदेवाबरोबर कनिष्ठ वर्गातील एका शूद्र माळ्याच्या मुलाने लग्नाच्या मिरवणुकीत बरोबरीने चालावे हे म्हणजे चुरण खाऊन जेवण न पचल्या सारखे होते, संतापाने काही ब्राम्हण बेभान झाले, त्यांच्यापैकी एकजण त्या माणसावर जोरात ओरडला आणि म्हणाला      “ब्रम्हासंगे रस्त्यातून चालायला तुजी हिंमत झालीच कशि? अरे शूद्रा तू जातीपातीचे सगळी बंधने आणि रीतिरिवाज धुडकावून आमचा असा अपमान करतोस! तू आमच्या बरोबरीचा आहे असं समजतो की काय? असं लागण्य
पाच रुपयांतही विकला जातो इथला बलात्कार.        28 डिसेंबर रोजी एका वृत्तपत्रात बातमी आली की एका वृद्धाने दोन लहान मुलींवर बलात्कार केला आणि 5 रुपये देऊन वाचा न फोडण्यास सांगितले आता यात आचर्य वाटण्याजोग काही कारण नाही “नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो” च्या अहवाल नुसार भारतात रोज 92 च्या वर बलात्कार होतात 2013 च्या आकडेवारी नुसार 1 लाख महिलां माघे 1 हजार 336 महिलांवर बलात्कार होतात, आता 5 वर्षा नंतर 2017 मध्ये या आकडेवारीने किती ऊचांक गाठला असेल याची कल्पनाच केलेली बरी मात्र कुठेही या 1 हजार 336 किंवा त्याहून अधिक बलात्काराच्या विरोधात आवाज उचलला जात नाही अथवा मोर्चे निघत नाहीत यावर माझा कवी मित्र ‘गोपाल बागुल’ त्यावर फार छान म्हणतो की “फ्लेवराईज झालाय इथला प्रत्येक बलात्कार” आणि त्याच्या बोलण्या नुसार बलात्कारा नंतर आवाज उचलणे म्हणजे फक्त राजकीय, धर्मीय अस्मितांचा आक्रोश, आणि आपापल्या हिताच्या पोळ्या भाजन अस म्हटलं तरी वावग ठरणार नाही.                          राजकीय मुद्दे संपलेत की इथल्या प्रस्तापित, भांडवली, राजकीय नेत्यांना चगळण्यासाठी कुठली ना कुठली गोळी हवी असतेच त्यात दिल्ली-न
Image
आजच्या "दैनिक पुण्य प्रताप" या वृत्तपत्राच्या समिश्र वृत्तात आलेला माझा लेख- ===================== ● #पाच रुपयांतही विकला जातो इथला बलात्कार.● वाचा - 1) http://chetushar.blogspot.in आपण सर्वांनी नाकारलेले नजर अंदाज केलेले बलात्कार वाचा आणि प्रतिक्रिया कळवा. तुषार पुष्पा दिलीप सूर्यवंशी (ती&तु). suryawanshitushar41@gmail.com 9503521235. धन्यवाद- पंकज दादा रणदिवे.(प्रकाशक)

प्रिय आबासाहेब.

बाप नसलेल्या मुलांच father's day ला आपल्या बापाला पत्र. प्रिय आबासाहेब,         तुमच्यावर लिहाव म्हटलं पन ते जमत नाही कारण तुम्ही आम्हाला कधी वेळ दिलाच नाही तुम्ही फक्त तुमच्या दारुतच मग्न असायचे कधी आमचा अभ्यास घेतला नाही, कधी आम्हाला कुठे फिरायला नाही घेऊन गेलात, आम्ही काय करतोय कसे करतोय चांगल करतोय की वाईट कधीच पाहिल नाही,       परंतु आज सर्विकळे 'fathers day' साजरा केला जातो आहे माझे सर्व मित्र त्यांच्या वडिलांन सोबत फोटो टाकत आहेत परंतु मला तुमच्या सोबत टाकायला फोटोसुद्धा नाही. का? तुम्ही busy होता, का ? तुमच आमच्यावर प्रेम नवत, सांगाणा कुठल कारण मि गृहीत पकडायच माझी आई सांगते की तुमच्या आबासाहेबाना #लिहिन्याची, #वाचनाची, #बोलण्याची आवड़ होती तुम्ही चांगले #नाटककार ही होतात, तुम्ही 'स्वंसार' नाटकात महिलेच ''चंचला'' नावाच पात्र करायचे तुमच्या काळात ते स्वंसार नावाच नाटक खूप गाजवल तुम्ही मग प्रत्यक्षात तुमचा स्वंसार का तुम्ही सुखाने आनदानी नाही गाजवला. तुमच शिक्षनही चांगल होत (डी. ऐड. बी. ऐड.) मग काय अस घड़ल की तुम्ही तुमचा आवडता ज्याला तुम

भीमकोरेगाव कारण आणि परिणाम.

भीमाकोरेगाव कारण आणि परिणाम.      नमस्कार मी तुषार सूर्यवंशी मुद्दामच नावाने सुरवात करतो आहे, मी धर्माने हिंदू कुणबी, जातीने कुणबी पाटील ( मराठा ) मी काही तुमच्या पेक्षा वेगळा नाही परंतु या लोकशाही राज्यात जातीची धर्माची ओळख करून देण किती गरजेचं झालं आहे याचं जितजागत उदाहरण म्हणजे भीमकोरेगाव,           1 जानेवारी 2018 रोजी अनेक लोक नवीन वर्षाचा नवीन संकल्प करतात आणि नवीन वर्षाची सुरवात करतात. त्यात संबंध 125 कोटी लोकसंख्या असलेला भारत अनेक प्रकारचे संकल्प करत असतो परंतु आज 21 व्या शतकात इथली व्यवस्था इतक्या प्रमाणात रूढ झाली आहे की नवीन वर्षाच्या संकल्प देखील इथली व्यवस्था सांगेल तोच करायचा आणि तसाच करायचा. नेमकं झालं असच 1 जानेवारी 2018 ला भीमकोरेगाव प्रकरण घडवून अनेक जातीतली जी तरुण मुलं-मुली नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक धर्मनिरपेक्ष संकल्प करतात, ज्यात स्वतःच्या हाताने कोणाच नुकसान होणार नाहीत, कोणाच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत, चुकीच्या गोष्टी, घटना ज्यामुळे राष्ट्र निर्मितीला बाधा येइल त्या गोष्टी टाळूया, दोन जातीत एकोपा निर्माण झाला पाहिजे म्हणून अनेक संकल्प सोशल मीडि

रोहित तेरा क्या हुवा.

रोहित तेरा क्या हुवा . जब तुजपर पाबंदी लगी लिखने, बोलणे, ओर पढने की. तब कोई तेरे साथ नही आया. बस चले आये तेरे कफन पर खुदको धुंढणे. #व्यक्तिवाद. तुषार पुष्पा दिलीप सूर्यवंशी ( ती & तु  )

विकत्तांना.

पाहिलं मी त्याला नाक्या नाक्यावर चार रंग विकतांना, केसरी हिरवा पांढरा आणि निळा, ज्याला नाव आहे तिरंगा, राष्ट्रध्वज.                               -- तुषार पुष्पा दिलीप सूर्यवंशी.