प्रिय गरिबी.
आज तू मला तुझ्यावर लिहिण्यास मजबूर केल परंतु तुझ्यावर लिहीत असताना दोन प्रश्न मला पडलेत, एक म्हणजे तुला प्रिय तरी का? म्हणाव, आणि दुसरं म्हणजे तुझ्यावर लिहिल्या नंतर तुझ्या पर्यंत हे लिखाण कस कुठे आणि केव्हा पोहचवाव, कारण तू कधी कुठे आणि कशी भेटशील याची खात्री नाही. तशी तू नेहमी असतेच एक वेळ जेवणाऱ्याजवळ, झोपडीत, रस्त्यावर झोपणाऱ्या जवळ, खूप असून उपाशी असणाऱ्या जवळ, तू दिसतेही मला दररोज गाडीत भीक मांगताना, पोटासाठी भर उन्हात राबत्तांना, बैल नाही म्हणून स्वतःला नांगराला जुपतांना, शिक्षणासाठी उपाशी राहून काम करतांना, पैशा साठी देह विकत्तांना, पैसे नाहीत म्हणून देह कापतांना, कधी एका वेळेच्या भाकरीत, तर कधी पोट भराव म्हणून पिणाऱ्या पाणीत अशा अनेक ठिकाणी मी तुला पाहिलं अनुभवलं परंतु तुला कधीच कोणती तक्रार केली नाही परंतु आज मात्र मला असहाय्य झालं. सांग ना जन्माला आलो तेव्हा तूच भेटली, आणि तेव्हा पासून अजूनही मला सोडायला तयार नाही, अजून किती तुला सहन करायच, अजून किती रात्र उपाशी झोपायचं, तिने दिलेले पैशे नेहमी शिक्षणालाच लागतात मग ती विचारते जेवलास का तेव्हा ईच्या नसताना तिला सांगाव लागत हो झालं जेवण, अजून किती त्या माऊली सोबत खोट बोलायच, नेहमीच सर्व म्हणतात परिस्थितीने गरीब असला म्हणून काय झालं मनाने श्रीमंत आहे ना! त्यांना आता काय सांगावं माझं मन माझं पोट भरत नाही, समाजात जरी चांगलं मन नाव कमवत असलं तरी समाज गरजेला मदत करत नाही, म्हणतात सर्वच इथं काही मदत लागली तर सांग पण मदत करणं दूर पण ऐकनही त्यांना जमत नाही, अगदी लहानपणापासून तुला जवळून पाहिलं पण आता तू नकोशी वाटते, कारण पदो पदी आज तूच मला भेटते तुझ्या मुळेच मला समाज अमान्य करतो, पण तरी कधी कधी तुच जगणं ही शिकवते, तुझ्या मूळे आज मी समाज भूषण झालो, समाजात मला तूच उगवते पण तरीही मला खाली पोट झोपवते, तुझ्या मुळे माझ्या बापन मला सोडल, नातेवाईकांनी कधी जवळ नाही केलं , मित्रांनी तिरस्कार केला, पदो पदी अपमान झाला सहन केला उभा राहिलो, पण तुला माझ्यावर एकदाही दया आली नाही, एकदाही वाटलं नाही की आता संपवू याची तक्रार आणि जगुदेयू याला सुखाने, परंतु तुही लक्षात ठेव नको मला तुझी दयेची भीख मलाही स्वाभिमान आहे.
पण एक दिवस येईल की तू स्वताहून मला सोडून जाशील पण मी तुला सोडणार नाही कारण मला माहित आहे आज तू मला सोडलं तरी दुसऱ्याला पकडणारच आहे, आणि पुन्हा कोणाच्या तरी आयुष्यात अंधार करणार आहे, आज मी मेणबत्ती सारखा जळतोय आणि असाच जळत राहील आणि एक दिवस वितळणाऱ्या मेणबत्ती सारख तुला ही जळवेल.
तुझाच.
TUSHR PUSHPA DILIP SURYAWANSHI.
दिल्ली_की_मेट्रो_ओऱ_गाँवो_में_बस_की_कमतरता। आज दिल्ली में दूसरा दिन ओऱ दो दिनों से कईसारी चीजो को जान रहा हु। इस दौरान कल में ओऱ मेरे साथी मेट्रो से जा रहे थे। मस्ती मजा ओऱ कई मुद्दों पर बाते भी हो रही थी उस दौरान एक साथी ने ( नाम बताने की इजाज़त नही लीया हु इस लिए नाम अज्ञात है) युही बोलते बोलते कहा कि पीछले कुछ वर्षों पहले शायद यह घोषणा हुवी थी कि महिलाओं के लिए मेट्रो से यात्रा करना मुफ़्त होगा। शायद इस में हक़ीक़त नही भी हो सकती हैं। क्योंकि उनोने भी इसके बारे में सिर्फ़ सुना था। फिर मैंने उन से कहा कि मेट्रो से यात्रा करना महिलाओं के लिए मुफ़्त हैं भी तो उसका लाभ कोनसी महिलाएं उठाएं गी? उनका वर्ग (क्लास) क्या? होगा, मेट्रो से कोन से वर्ग (क्लास) की महिलाएं यात्रा करती है? यह सारे सवाल हमारे उस भागदौड में लुफ़्त हो गए ओऱ वह साथी उसके आगे बढ़कर कहने लगी कि स्कूल कॉलेज जाने वाली लड़कियों के लिए ही सही बस में मेट्रो में आदि जगहों से यात्रा करना मुफ़्त होना चाहिए। उनका कहना सही था लेक़िन मैंने उससे आगे जाकर कहा कि यह आपका तो सही है। लेक़िन ऐसी कई जगह है कई समुदाय है कई जातियां है कई गांव है जहाँ ...
Comments
Post a Comment