प्रिय गरिबी.
आज तू मला तुझ्यावर लिहिण्यास मजबूर केल परंतु तुझ्यावर लिहीत असताना दोन प्रश्न मला पडलेत, एक म्हणजे तुला प्रिय तरी का? म्हणाव, आणि दुसरं म्हणजे तुझ्यावर लिहिल्या नंतर तुझ्या पर्यंत हे लिखाण कस कुठे आणि केव्हा पोहचवाव, कारण तू कधी कुठे आणि कशी भेटशील याची खात्री नाही. तशी तू नेहमी असतेच एक वेळ जेवणाऱ्याजवळ, झोपडीत, रस्त्यावर झोपणाऱ्या जवळ, खूप असून उपाशी असणाऱ्या जवळ, तू दिसतेही मला दररोज गाडीत भीक मांगताना, पोटासाठी भर उन्हात राबत्तांना, बैल नाही म्हणून स्वतःला नांगराला जुपतांना, शिक्षणासाठी उपाशी राहून काम करतांना, पैशा साठी देह विकत्तांना, पैसे नाहीत म्हणून देह कापतांना, कधी एका वेळेच्या भाकरीत, तर कधी पोट भराव म्हणून पिणाऱ्या पाणीत अशा अनेक ठिकाणी मी तुला पाहिलं अनुभवलं परंतु तुला कधीच कोणती तक्रार केली नाही परंतु आज मात्र मला असहाय्य झालं. सांग ना जन्माला आलो तेव्हा तूच भेटली, आणि तेव्हा पासून अजूनही मला सोडायला तयार नाही, अजून किती तुला सहन करायच, अजून किती रात्र उपाशी झोपायचं, तिने दिलेले पैशे नेहमी शिक्षणालाच लागतात मग ती विचारते जेवलास का तेव्हा ईच्या नसताना तिला सांगाव लागत हो झालं जेवण, अजून किती त्या माऊली सोबत खोट बोलायच, नेहमीच सर्व म्हणतात परिस्थितीने गरीब असला म्हणून काय झालं मनाने श्रीमंत आहे ना! त्यांना आता काय सांगावं माझं मन माझं पोट भरत नाही, समाजात जरी चांगलं मन नाव कमवत असलं तरी समाज गरजेला मदत करत नाही, म्हणतात सर्वच इथं काही मदत लागली तर सांग पण मदत करणं दूर पण ऐकनही त्यांना जमत नाही, अगदी लहानपणापासून तुला जवळून पाहिलं पण आता तू नकोशी वाटते, कारण पदो पदी आज तूच मला भेटते तुझ्या मुळेच मला समाज अमान्य करतो, पण तरी कधी कधी तुच जगणं ही शिकवते, तुझ्या मूळे आज मी समाज भूषण झालो, समाजात मला तूच उगवते पण तरीही मला खाली पोट झोपवते, तुझ्या मुळे माझ्या बापन मला सोडल, नातेवाईकांनी कधी जवळ नाही केलं , मित्रांनी तिरस्कार केला, पदो पदी अपमान झाला सहन केला उभा राहिलो, पण तुला माझ्यावर एकदाही दया आली नाही, एकदाही वाटलं नाही की आता संपवू याची तक्रार आणि जगुदेयू याला सुखाने, परंतु तुही लक्षात ठेव नको मला तुझी दयेची भीख मलाही स्वाभिमान आहे.
पण एक दिवस येईल की तू स्वताहून मला सोडून जाशील पण मी तुला सोडणार नाही कारण मला माहित आहे आज तू मला सोडलं तरी दुसऱ्याला पकडणारच आहे, आणि पुन्हा कोणाच्या तरी आयुष्यात अंधार करणार आहे, आज मी मेणबत्ती सारखा जळतोय आणि असाच जळत राहील आणि एक दिवस वितळणाऱ्या मेणबत्ती सारख तुला ही जळवेल.
तुझाच.
TUSHR PUSHPA DILIP SURYAWANSHI.
आंदोलन की समाप्ति। दिनांक 7 अक्तूबर के शाम की ओ बात है जब में मेरी दोस्त को वर्धा स्टेशन को छोड़ के वापस विश्वविद्यालय आ रहा था। तब रास्ते मे मुजे एक अपाहिज युवा ने हात दिया और आगेतक आनेकी मदत मांगी मैने बे झिझक उसको अपनी गाड़ी पर बिठा लिया। थोड़ी देर बात उसने मुजसे बात की ओ बोला भैया कुछ काम होंगा तो बोलना! में जल्दी में था इसलिए मैंने ध्यान नही दिया लेकिन पोहोचने में टाइम था इसलिए मैंने भी उस्से वार्तालाप शुरू कर दिया। शुरवात में तो मैंने ये कहकर बात टाल दी कि में यहां का रहनेवाला नही हु। फिर भी अगर होता है तो में आपको कहदूँगा। ये कहकर मैं शांत हो गया फिर वो बोला में दसवीं कक्षा तक ही पढ़ा हु सब काम कर लेता हूं। यही रहता हूं वर्धा में फिर मेने अपना मौन खोला जैसे हमारे देश की राजनीति जब चाहे खोल देती है जब चाहे मौन कर लेती है। मैंने बड़े स्वाभिमान भरे शब्दो मे कहा पेट्रोलपंप पर देख लेना शायद मिल जाएगा। उसके पास मोबाइल तक नही था मैंने अपना मोबाईल नंबर उसे एक कार्डपर लिखकर दे दिया और कहा कि मेरे छात्रावास के रूम न. 26 में आकर मिलना में पूछता हूं अपने दोस्त से। मैने वैसे ही उसे आश्वाशन दे द...
Comments
Post a Comment